तात्पुरती सुख दुःखे ही उन्हाळा आणि हिवाळा यांच्या येण्या जाण्या प्रमाणे आहेत. ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेतून निर्माण होतात आणि मनुष्याने विचलित न होता ती सहन करण्यास शिकले पाहिजे.
तात्पुरती सुख दुःखे ही उन्हाळा आणि हिवाळा यांच्या येण्या जाण्या प्रमाणे आहेत. ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेतून निर्माण होतात आणि मनुष्याने विचलित न होता ती सहन करण्यास शिकले पाहिजे.