भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की, ह्या अशुध्द गोष्टी त्याच्यात कोठून आल्या. ज्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत, या गोष्टी त्याला उच्च लोक तर सोडाच पण या जगात सुद्धा दुष्किर्तीस कारणीभूत होतात.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की, ह्या अशुध्द गोष्टी त्याच्यात कोठून आल्या. ज्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत, या गोष्टी त्याला उच्च लोक तर सोडाच पण या जगात सुद्धा दुष्किर्तीस कारणीभूत होतात.