भगवद्गीता अध्ययन

श्रीमद् भगवद्गीता २.६(भाग१५)


Listen Later

युद्ध करावे की नाही हा गोंधळ अर्जुनाच्या मनात चालला आहे. युद्ध करून सुद्धा पराजित झालो तर, काय फायदा? आणि युद्धात आपल्या नातलगांची हत्या करून विजय जरी प्राप्त झाला तरी त्याचा काय उपयोग? आणि यापुढे कुणासाठी जगावे? असे प्रश्न अर्जुनाला पडले आहेत.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

भगवद्गीता अध्ययनBy Amritesh Das