युद्ध करावे की नाही हा गोंधळ अर्जुनाच्या मनात चालला आहे. युद्ध करून सुद्धा पराजित झालो तर, काय फायदा? आणि युद्धात आपल्या नातलगांची हत्या करून विजय जरी प्राप्त झाला तरी त्याचा काय उपयोग? आणि यापुढे कुणासाठी जगावे? असे प्रश्न अर्जुनाला पडले आहेत.
युद्ध करावे की नाही हा गोंधळ अर्जुनाच्या मनात चालला आहे. युद्ध करून सुद्धा पराजित झालो तर, काय फायदा? आणि युद्धात आपल्या नातलगांची हत्या करून विजय जरी प्राप्त झाला तरी त्याचा काय उपयोग? आणि यापुढे कुणासाठी जगावे? असे प्रश्न अर्जुनाला पडले आहेत.