
Sign up to save your podcasts
Or


पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार?
संशोधन – टीम बीबीसी
By BBC Marathi Audio4.5
22 ratings
पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार?
संशोधन – टीम बीबीसी

7,733 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners