व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही तो त्याच्या कर्माने महान होतो
अखंड भारताची संकल्पना सर्वात आधी मांडणारे,
सम्राट सिकंदराला भारत जिंकण्यापासून रोखणारे,
राजनीती आणि कूटनीती या महत्वपूर्ण ग्रंथांची रचना करणारे
धनानंद याचे कुशासन मोडून काढणारे,
आपल्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर भारताचा इतिहास बदलून टाकणारे
एका सामान्य बालकास महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनवणारे
'चणक' या प्रतिभावान शिक्षकांचे सुपुत्र विष्णुगुप्त, कौटील्य
एक साहित्यकार, शिक्षक, दर्शनशास्त्री, राजनीती तज्ञ
तक्षशीलेच्या गुरुकुलातील अर्थशास्त्राचे आचार्य
आचार्य चाणक्य