नोकरी व्यवसाय आणि कुटूंब कर्तव्य याचा समतोल साधताना कर्त्या व्यक्तिला आणि त्या गृहिणीला सारख्याच मानसिक स्थितीतुन जावं लागतं. दोघांचा हेतु आणि योगदान सारखच असलं की नातं जिवंत राहतं.
थोडा देवावर आणि थोडा दैवावर ‘विश्वास’ असला कि कनेक्टिवीटी टिकून राहते.