|| Grantha Naam Dasbodh ||

दशक ३- समास १ - जन्मदुःख निरुपण


Listen Later

श्रीराम समर्थ !


हा संसार दुःखं रूप आहे असे सर्व संतांचे सांगणे आहे . पण या दुःखाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आणि पर्यायाने जन्म होण्यात आहे . जीव या जगात येताना किती कष्ट सोसून येतो व हे दुष्टचक्र कसे पुढे चालू राहते हे या समासात श्री समर्थांनी सांगितले आहे . हे सत्य ओळखून लवकरात लवकर भगवत्प्राप्ती करावी व जन्म मृत्युच्या या चक्रातून मुक्त व्हावे हीच संतांची तळमळ आपल्यासाठी असते .

म्हणूनच "मृत्यूचे स्मरण असावे | हरिभक्तीस सदर व्हावे ||"

जय जय रघुवीर समर्थ !

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

|| Grantha Naam Dasbodh ||By Abhishek Khandalkar