ऐकावं जनाच करावं मनाचं, हे पूर्वी इतकं सोपं राहील आहे का? Social Media वर साधी सभ्य माणसं सुध्दा क्रूर, संतापी मतं मांडताना का दिसतात? आपली मतं आपलीच असतात का? News, social, Entertainment Media आपल्या न कळतं आपली मतं बदलायचा प्रयत्न का करतायत ? हा | Marathi Podcast | आवडल्यास सबसक्राईब करा, शेअर करा... धन्यवाद.