आद्य नाटककार पंडित विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर सादर केलेल्या पहिल्या संगीत नाटकापासून ते आज सव्वाशे वर्षांनंतरही नाट्यसंगीत हे कायमच मराठी रसिकांच्या मनातलं आपलं खास आणि अढळ स्थान टिकवून आहे. त्यामागचं नेमकं कारण काय असावं ?
त्याचीच ही गोष्ट.
जादू नाट्यसंगीताची...
लेखन आणि अभिवाचन
सौ अमृता बेडेकर