महाराष्ट्र राज्य साहित्य व आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचे सहयोगाने 'सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच' चंद्रपूरच तर्फे दोन दिवसीय तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक
८ आणि ९ ऑक्टोबर 2022 रोजी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे संपन्न झाले.
कवी इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते.
९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्ष व नामवंत कथालेखक भारत सासणे हे संमेलनालचे उद्घाटक होते.
कविसंमेलन संचलन-
पवन नालट (अमरावती)