GoshtiBishti

पत्र


Listen Later

कधी कधी वर वर घट्ट वाटणारी नाती आतूनही तशीच असतात ??
आई वडिलांकडुन अनेकदा त्यांचे काही विचार,अनुभव मुलांवर लादले जातात.
हेतु नक्कीच चांगला असला तरी पिढी वेगळी असल्याने परिस्थिती वेगळी असते.
काही वेळा मुलांना पालकांना समजावणं जड जात ,मन मारलं जातं.
समोरा समोर काही गोष्टी नाहीच बोलता येत, म्हणुनच पत्र लिहीणं हा त्यावर उत्तम उपाय आहे.
हे सुद्धा असेच एक पत्र आहे एका पिढीचं दुसऱ्या पिढीला
नक्की ऐका, कदाचित तुम्हाला तुमचे स्वत:चे ही काही संदर्भ यात सापडतील.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

GoshtiBishtiBy GoshtiBishti