जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवीन सत्य समोर येते. अगदी अनपेक्षित जसा आपण विचारही नाही करु शकत.
सत्य असत्य अगणित आहे त्याचा हिशोब करणं कठीण आहे.
आभासी, कल्पनेच्या दुनियेत जगत असताना आपण हे मात्र विसरता कामा नये की आत्म्यास ठेच लागेल असे सत्यही नको आणि असत्य ही नको.
आत्मा सत्य आहे आणि सत्य अमर आहे.