आप्पांचे पत्र या पाठाच्या माध्यमातून लेखकाने पत्ररूप संवादाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आजच्या भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल व एसएमएस मुळे आपण पत्रव्यवहार विसरत चाललो आहोत.पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे. आणि आपल्या वाट्याला जे काम येईल ते प्रामाणिकपणे करून जीवन जगावे. असा मोलाचा संदेश आप्पा देतात.