आश्वासक चित्र या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, त्यांच्या मनात रुजावे. असा आशावादी विचार केला आहे.
आश्वासक चित्र या कवितेतून कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, त्यांच्या मनात रुजावे. असा आशावादी विचार केला आहे.