वार्धक्यात माणसाला नेमकी कसली गरज असते? वृध्द मृत्यूला भितात का? वार्धक्य सुसह्य करण्यासाठी काय करावे? या प्रश्नाचा अभ्यास करून आपल निरीक्षण वाचकांसमोर डॉ अतुल गवंदे यांनी या पुस्तकात मांडलं आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.