राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शुक्रवारी अपवाद वगळता शांततेत झाल्यात. आता उद्या दुपारपर्यंत निवडणुकींचे निकाल येतील आणि गावास नवीन कारभारी मिळेल. चला चर्चा करु निवडणुका या विषयावर या सहायक संपादक जितेंद्र झंवर यांचा पॉडकास्ट ‘मुद्याची गोष्ट’मध्ये...