भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे.
भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी काय पात्रता लागते? सैन्यदलात सैनिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक भरती प्रक्रिया पार पडतात. या नेमक्या कशा असतात? कोण कशा पद्धतीने या भरतीसाठी पात्र होऊ शकते? याबाबत सविस्तर चर्चा केली आहे नाशिकमधील भोसला मिलिटरी स्क्रूलचे प्राध्यापक योगेश भदाणे यांच्याशी. संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी.