'ए मालिक तेरे बंदे हम 'या गीतातून कवीने ईश्वराचे गुणगान गायले आहे .ईश्वरच सर्वशक्तिमान आहे आणि तोच आम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे .अशी अभिलाषा कवी या गीतातून व्यक्त करत आहेत.
'ए मालिक तेरे बंदे हम 'या गीतातून कवीने ईश्वराचे गुणगान गायले आहे .ईश्वरच सर्वशक्तिमान आहे आणि तोच आम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे .अशी अभिलाषा कवी या गीतातून व्यक्त करत आहेत.