'एकची धर्म 'या काव्यातून कवीने मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे,असे सूचीत केले आहे. माणसाने माणसाशी माणूसकीची वागणूक ठेवावी. अशी शिकवण या रचनेतून कवी देतात.
'एकची धर्म 'या काव्यातून कवीने मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे,असे सूचीत केले आहे. माणसाने माणसाशी माणूसकीची वागणूक ठेवावी. अशी शिकवण या रचनेतून कवी देतात.