मार्च २०२१ पासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात स्तिथी अधिक गंभीर आहे. काही जिल्ह्यात लाॅकडाऊन लाऊन झाला. पेशंट मात्र वाढत आहेत. काही जिल्ह्यात निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्र सरकार लाॅकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे झालेले व संभाव्य परिणामांचा आढावा.