महाराष्ट्राचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो? मराठे कुणाचे वंशज आहेत? जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहेच परंतु मराठी इतिहासकार ही जातनिरपेक्ष इतिहास लिहू शकले नाहीत. असे ठाम मत मोरे या पुस्तकात व्यक्त करतात. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.