इंदिरा गांधी यांची कारकीर्द अतिशय वादळी होती. त्यांनी निर्माण केलेल्या बांगला देशासाठी त्यांचं कौतुक झालं. परंतु त्यांनी लादलेल्या आणीबाणी मुळे त्या हुकूमशहा ठरल्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं होत हे या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे.
त्याची समग्र माहिती लेखकाने दिली आहे. इतिहास या पुस्तकाची दखल घेईल.