या पुस्तकात लालबाग, परळ या गिरगावात राहणाऱ्या लोकांचं वर्णन पवारांनी धारदार पध्दतीने केलं आहे. गिरण्या बंद पडल्याने लोकांची कशी परवड झाली हे आपल्याला कळत. गिरणगावातील लोकांचं जगणं, विचार ,मूल्य या गोष्टी जयंत पवार बेधडक पद्धतीने सांगतात. वाचून अंगावर काटा येतो.