पणती जपून ठेवा या काव्य रचनेतून कवीने सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरलेला आहे .त्यामुळे अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी पणतीने आपण अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो .असा आशावाद व्यक्त केला आहे
पणती जपून ठेवा या काव्य रचनेतून कवीने सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरलेला आहे .त्यामुळे अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी पणतीने आपण अज्ञानाचा अंधार दूर करू शकतो .असा आशावाद व्यक्त केला आहे