अरुणा ढेरे यांनी लोकोत्तर स्त्री पुरुषांच्या आंतरसंबंधाची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्यासाठी सखोल संशोधन करून अतिशय जबाबदारीने हे पुस्तक लिहिले आहे. मैत्री ने हे लोकोतर पुरुष कसे कसे प्रगल्भ होत गेले याची माहिती मिळते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, श्रीधर व्यं केतकर, मिराबेन, सिस्टर निवेदिता, अन्नपूर्णा तर्खड, सरला घोषाल या व्यक्तींच्या संबंधाबद्ल वाचकांना महत्वाची माहिती मिळते.