स्वर्गातील देवी देवांच्या वैभवशाली राज्यासारखे आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही,आणि इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यासाठी उपायच मला दिसत नाही, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो.