भारतीय जनता सुरक्षित आणि प्रगतीशील करण्यात संविधानाची वाटचाल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी जीवनमूल्यांंवर आधारित लोकशाही बळकट करण्यासाठी सुद्धा भारतीय संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे.
भारतीय जनता सुरक्षित आणि प्रगतीशील करण्यात संविधानाची वाटचाल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी जीवनमूल्यांंवर आधारित लोकशाही बळकट करण्यासाठी सुद्धा भारतीय संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे.