एखादी गोष्ट मनापासून व लक्षपूर्वक केली तरच तिचा स्मृतीत प्रवेश होतो, नंतर ती गोष्ट साठवून ठेवली जाते. जेव्हा गरज असेल तेव्हा आठवली जाते किंवा साठवलेल्या व आठवलेल्या गोष्टीपासून नविचारांची निर्मिती होते. अशा रीतीने हे स्मृतीचे काम मेंदूत चालत असते.
एखादी गोष्ट मनापासून व लक्षपूर्वक केली तरच तिचा स्मृतीत प्रवेश होतो, नंतर ती गोष्ट साठवून ठेवली जाते. जेव्हा गरज असेल तेव्हा आठवली जाते किंवा साठवलेल्या व आठवलेल्या गोष्टीपासून नविचारांची निर्मिती होते. अशा रीतीने हे स्मृतीचे काम मेंदूत चालत असते.