जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांकडील दूध उत्पादन देणार्या तसेच अन्य जनावरांना लाळखुरगत रोगमुक्त करण्यासाठी लसीकरणासोबतच विशिष्ठ क्रमांकाची ओळख असलेला बिल्ला टोचणीच्या मोहिमेंतर्गत शेतकर्याकडे असलेल्या पशुधनाची नोंद राष्ट्रीय प्रणालीवर होणार आहे. त्यामुळे लाळखुरगत मोहिमेंतर्गत पशुधनास लस टोचणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.