गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच सततच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखीनच हलाखीची झाली आहे. रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही जबाबदारी आहे, तरी रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने आंदोलनाद्वारे मनपा प्रांगणात करण्यात आली....