
Sign up to save your podcasts
Or


COP 26 या जागतिक हवामान परिषदेत, जगाच्या तापमानवाढीचा दर कमी करण्याच्या दृष्टीने जगभरातल्या 200 देशांनी काय काय पावलं उचलायला हवीत, यावर चर्चा झाली. यावेळी भारतही 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होईल, असं उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर केलं.
पण असं खरंच शक्य आहे का? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने आपण जंगलं नेमकी कशी वाचवू शकतो?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
By BBC Marathi Audio4.2
55 ratings
COP 26 या जागतिक हवामान परिषदेत, जगाच्या तापमानवाढीचा दर कमी करण्याच्या दृष्टीने जगभरातल्या 200 देशांनी काय काय पावलं उचलायला हवीत, यावर चर्चा झाली. यावेळी भारतही 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होईल, असं उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर केलं.
पण असं खरंच शक्य आहे का? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने आपण जंगलं नेमकी कशी वाचवू शकतो?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

12 Listeners