
Sign up to save your podcasts
Or


या वर्षी भारतातला उन्हाळा असह्य झाला होता. पाऱ्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं. एका अंदाजानुसार या 'हीट वेव्ह'मध्ये भारत आणि पाकिस्तानात कमीत कमी 90 लोकांचा बळी गेला होता.
आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की भारतातलं हवामान इतकं बिघडलंय का की इथे राहणंसुद्धा आता कठीण झालंय?
आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड.
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
By BBC Marathi Audio4.2
55 ratings
या वर्षी भारतातला उन्हाळा असह्य झाला होता. पाऱ्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं. एका अंदाजानुसार या 'हीट वेव्ह'मध्ये भारत आणि पाकिस्तानात कमीत कमी 90 लोकांचा बळी गेला होता.
आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की भारतातलं हवामान इतकं बिघडलंय का की इथे राहणंसुद्धा आता कठीण झालंय?
आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड.
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

11 Listeners