राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार, 15 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या शहरातील महाविद्यालयांमध्ये उपस्थिती दिसून येणार आहे.