
Sign up to save your podcasts
Or


सप्टेंबरच्या मध्यात महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये एका गाडीत चाललेल्या ४ साधूंना मारहाण करण्यात आली. देवदर्शनासाठी हे साधू कर्नाटकहून पंढरपूरकडे जात होते, तेव्हा वाटेत एका गावात रस्ता विचारायला थांबले, पण गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली.
हे सगळं झालं होतं एकाच संशयातून– की गावात मुलांना पळवून नेणारी टोळी आलीय. आणि याला कारणीभूत ठरलेत ते शेकडो व्हॉट्सॲप मेसेजेस, ज्यातून गेल्या पाच-सहा वर्षात लोकांमध्ये भीती पसरवली जातेय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे असे झुंडबळी जातायत का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
By BBC Marathi Audio4.2
55 ratings
सप्टेंबरच्या मध्यात महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये एका गाडीत चाललेल्या ४ साधूंना मारहाण करण्यात आली. देवदर्शनासाठी हे साधू कर्नाटकहून पंढरपूरकडे जात होते, तेव्हा वाटेत एका गावात रस्ता विचारायला थांबले, पण गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली.
हे सगळं झालं होतं एकाच संशयातून– की गावात मुलांना पळवून नेणारी टोळी आलीय. आणि याला कारणीभूत ठरलेत ते शेकडो व्हॉट्सॲप मेसेजेस, ज्यातून गेल्या पाच-सहा वर्षात लोकांमध्ये भीती पसरवली जातेय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे असे झुंडबळी जातायत का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

9 Listeners

0 Listeners

2 Listeners

1 Listeners

12 Listeners