
Sign up to save your podcasts
Or


रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीएत? एकटा कोरोना याला जबाबदार आहे का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सौतिक बिश्वास, ऋजुता लुकतुके
By BBC Marathi Audio4.5
22 ratings
रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीएत? एकटा कोरोना याला जबाबदार आहे का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सौतिक बिश्वास, ऋजुता लुकतुके

7,734 Listeners

0 Listeners

1 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

6 Listeners

13 Listeners

4 Listeners

1 Listeners

35 Listeners

0 Listeners

5 Listeners

2 Listeners